काटकळंबा गावाची जलसमृद्धीकडून संपन्नतेकडे वाटचाल - एक यशोगाथा

एकच विहीर असलेल्या गावात आज अनेक विहिरी पाण्याने भरल्या आहेत. वर्षातून फक्त एकच पिक घेणारे शेतकरी आज दुहेरी पिके, भाजीपाला आणि फळबाग फुलवत आहेत. हे कसे घडले? हे जाणण्यासाठी सह्याद्री वाहिनीवरील काटकळंबा गावाची जलसमृद्धीकडून संपन्नतेकडे वाटचाल - एक यशोगाथा हा कार्यक्रम आवश्य पाहावा. #Doordarshan #agriculture #farm #crops #nanded #Krushidarshan #sahyadri #katkalamba #nagpur #doordarshannagpur




Post a Comment

0 Comments